Skip to main content

सुराज्य संहिता

 सुराज्य संहिता

राष्ट्रीय शिक्षणाद्वारे राष्ट्रीय नेतृत्ववृत्तीच्या संवर्धनात राष्ट्रीय वृत्तीच्या, अर्थात भारतीयत्वाच्या जोपासनेसाठी स्वातंत्र, स्वराज्य, सुराज्य या तीन शब्दांची जाण वाढवत लोकशाही, लोककल्याणकारी राज्यव्यवस्था विकसित करण्यासाठी समाजाला सिद्ध करणे हा लोकशाहीतील शिक्षणाचा प्रमुख उद्देश आहे.

लोकशाहीबद्दल समाजाची साक्षरता वाढवण्यासाठी शिक्षणपद्धतीत अनेक विषय व उपक्रमांचा समावेश केलेला आहे. या आशयातून बरेचदा ब्रिटीश राज्यव्यवस्थेपासून भारतात लोककल्याणकरी राज्य सुरु झाले अशी समजूत विकसित होते.

अनेक सहस्रके विकसित होत असलेल्या भारतीय समाजाने  लोककल्याणकरी राज्याबद्दल काय विचार केला होता, कोणती मुल्ये अंगिकारली होती, कोणत्या रचना व व्यवस्था निर्माण केल्या होत्या याचा आढावा घेणारी दूरदर्शनच्या संसद वाहिनीवरील एक मालिका पाहण्यात आली.

लोकशाहीतील नागरिक म्हणून आपली आणि आपल्या विद्यार्थ्यांची भारतीय समाज, भारतीय इतिहास आणि भारतीय संस्कृती याबद्दल आपली जाण वाढवण्यासाठी ‘सुराज्य संहिता’  धारावाहिक मालिका जरूर पहावी.


Surajya Sanhita:

A journey of good governance from Vedic Age to the Age of Vardhans.

https://youtube.com/playlist?list=PLVOgwA_DiGzq9ELXa5QMfIbLClmxmgCom


Surajya Sanhita: Purva Vedic Kaal | Episode-01


Surajya Sanhita: Uttar Vedic Kaal | Episode-02


Surajya Sanhita: Ramayan Kaal | Episode-03


Surajya Sanhita: Mahabharat Kaal- Part 1 | | Episode-04


Surajya Sanhita: Mahabharat Kaal- Part 2 | Episode-05


Surajya Sanhita: Mahajanpad Kaal | Episode-06


Surajya Sanhita: Maurya Kaal- Part1 | Episode-07


Surajya Sanhita: Maurya Kaal- Part2 | Episode-08


Surajya Sanhita: Maurya Kaal- Part3 | Episode-09


Surajya Sanhita: Shung Kaal | Episode-10


Surajya Sanhita: Kushan Kaal | Episode-11


Surajya Sanhita: Gupt Kaal | Episode-12


Surajya Sanhita: Vardhan Kaal | Episode-13




Comments

Popular posts from this blog

Talk on Bhartiya Heritage of Educational Practices @ International Conference on Interpreting Cultures and Traditions: Shifting the Lenses

                                                    Talk on Indian Knowledge System : Bhartiya Heritage of Educational Practices   & Relevance in Contemporary Society   @ International Conference on Interpreting Cultures and Traditions:   Shifting the Lenses RIWATCH, Arunachal Pradesh   19-21 December 2025 I feel honoured to speak today as a plenary speaker at this international conference, Interpreting Cultures and Traditions – Shifting the Lenses, on Indian Knowledge Systems, especially traditional modes of knowledge transmission and their relevance in contemporary society. This session on Bharatiya Heritage of Educational Practices is being organised here at the RIWATCH campus. Standing at this podium today, I can recall the journey of RIWATCH—how it has grown ste...

सत्यं च स्वाध्यायप्रवचने च।

  सत्यं च स्वाध्यायप्रवचने च। प्रकृति के सानिध्य में रहकर उसके साथ एकत्व का अनुभव करना , स्वाध्याय का प्रथम सूत्र है , जो हमें ब्रह्मांड के निर्माण और उसके रहस्यों को जानने की प्रेरणा देता है। जड़-चेतन धारणाओं से जुड़ी मूलकण , वंशसूत्र , गुणसूत्र जैसी सूक्ष्मतम चीज़ों के अध्ययन से लेकर ब्रह्मांड के विस्तार के अध्ययन तक का व्यापक आयाम हमें प्रकृति के गहनतम रहस्यों में प्रवेश करने का मार्ग प्रदान करता हैं। ब्रह्मांड के विशाल विस्तार और उसकी अनंतता को समझने का प्रयास करने के लिए पहला उपनिषदिक अध्ययन सूत्र है "ऋतं च स्वाध्याय प्रवचने च।" ऋतम् का अध्ययन ब्रह्मांड के नियमों और संरचनात्मक सिद्धांतों को समझने की कुंजी है। ऋतम् का अध्ययन   केवल दार्शनिक धारणा नहीं है , बल्कि यह ब्रह्मांड की रचना और उसके संचालन में निहित नियमों को   वैज्ञानिक दृष्टिकोणद्वारा गहराई से समझना है। यह हमें   सिखाता है कि ब्रह्मांड किस प्रकार संतुलित और सुव्यवस्थित रूप से कार्य करता है। ऋतम् का स्वाध्याय करते समय हम अपने परिवेश को गहराई से समझने लगते हैं। प्रकृति के रहस्यों की खोज और उन...

महाराष्ट्रधर्म

                                                                                       महाराष्ट्रधर्म १९९९ साली महिनाभराच्या ईशान्य भारत दौऱ्यात गुवाहाटी येथे केशवधाम कार्यालयात पूर्वांचलातील कामांचा परिचय करून घेण्यासाठी गेलो होतो. ज्यांना भेटायचे होते त्यांची वाट पाहत कार्यालयात बसलो होतो. एक आजोबा कार्यालयात डोकावले. बाहेरचे पाहुणे आहेत हे लक्षात आल्यावर त्यांनी , “ कुठून आलात ? किती दिवस प्रवास आहे ? काय काय पाहिले ?” अशी चौकशी केली. महाराष्ट्रातून आलो आहोत हे कळल्यावर त्यांनी आम्हाला विचारले , “ तुम्ही रायगडावर जाऊन आला आहात का ?” आम्ही “हो , रायगड पाहिला आहे ,” असे सांगितल्यावर त्या आजोबांनी एकदम आम्हाला साष्टांग नमस्कार केला. आम्ही गोंधळलो. “काय झाले ?” म्हणून त्यांना   विचारले. मग आमच्या शेजारी बसत फालूदा   म्...