Skip to main content

सुराज्य संहिता

 सुराज्य संहिता

राष्ट्रीय शिक्षणाद्वारे राष्ट्रीय नेतृत्ववृत्तीच्या संवर्धनात राष्ट्रीय वृत्तीच्या, अर्थात भारतीयत्वाच्या जोपासनेसाठी स्वातंत्र, स्वराज्य, सुराज्य या तीन शब्दांची जाण वाढवत लोकशाही, लोककल्याणकारी राज्यव्यवस्था विकसित करण्यासाठी समाजाला सिद्ध करणे हा लोकशाहीतील शिक्षणाचा प्रमुख उद्देश आहे.

लोकशाहीबद्दल समाजाची साक्षरता वाढवण्यासाठी शिक्षणपद्धतीत अनेक विषय व उपक्रमांचा समावेश केलेला आहे. या आशयातून बरेचदा ब्रिटीश राज्यव्यवस्थेपासून भारतात लोककल्याणकरी राज्य सुरु झाले अशी समजूत विकसित होते.

अनेक सहस्रके विकसित होत असलेल्या भारतीय समाजाने  लोककल्याणकरी राज्याबद्दल काय विचार केला होता, कोणती मुल्ये अंगिकारली होती, कोणत्या रचना व व्यवस्था निर्माण केल्या होत्या याचा आढावा घेणारी दूरदर्शनच्या संसद वाहिनीवरील एक मालिका पाहण्यात आली.

लोकशाहीतील नागरिक म्हणून आपली आणि आपल्या विद्यार्थ्यांची भारतीय समाज, भारतीय इतिहास आणि भारतीय संस्कृती याबद्दल आपली जाण वाढवण्यासाठी ‘सुराज्य संहिता’  धारावाहिक मालिका जरूर पहावी.


Surajya Sanhita:

A journey of good governance from Vedic Age to the Age of Vardhans.

https://youtube.com/playlist?list=PLVOgwA_DiGzq9ELXa5QMfIbLClmxmgCom


Surajya Sanhita: Purva Vedic Kaal | Episode-01


Surajya Sanhita: Uttar Vedic Kaal | Episode-02


Surajya Sanhita: Ramayan Kaal | Episode-03


Surajya Sanhita: Mahabharat Kaal- Part 1 | | Episode-04


Surajya Sanhita: Mahabharat Kaal- Part 2 | Episode-05


Surajya Sanhita: Mahajanpad Kaal | Episode-06


Surajya Sanhita: Maurya Kaal- Part1 | Episode-07


Surajya Sanhita: Maurya Kaal- Part2 | Episode-08


Surajya Sanhita: Maurya Kaal- Part3 | Episode-09


Surajya Sanhita: Shung Kaal | Episode-10


Surajya Sanhita: Kushan Kaal | Episode-11


Surajya Sanhita: Gupt Kaal | Episode-12


Surajya Sanhita: Vardhan Kaal | Episode-13




Comments

Popular posts from this blog

वंदे गुरु परंपरा

वंदे गुरु परंपरा गुरुपौर्णिमा   अर्थात   ज्ञानाच्या   परंपरांचे   पाईक   होण्याचा   दिवस इमं विवस्वते योगं प्रोत्कवानहमव्ययम् । विवस्वान् मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवेऽब्रवीत । । (४-१) भगवद् गीतेत देखील श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करताना ज्ञानाच्या परंपरेचा दाखला दिला आहे. ते म्हणतात ‘ मी हा अव्यय ( अविनाशी ) योग सूर्याला सांगितला. सूर्याने मनुला सांगितला व मनूने  इक्ष्वाकू   सांगितला.  भारतीय परंपरेत नवीन ज्ञानतत्वाज्ञाच्या शाखांची मांडणी करताना देखील असा गुरु परंपरेचा वारसा सांगितला जातो. कारण ज्ञानाच्या परंपरेच्या संक्रमणातूनच ज्ञान वृद्धिगत होत जाते.                ज्ञान   प्रबोधिनीने   पथकाधिपती   म्हणून   समर्थ   रामदास ,  स्वामी   दयानंद ,  स्वामी   विवेकानंद   आणि   योगी   अरविंद या चार व्यक्तींचा स्वीकार केला आहे.   त्यापैकी एक म्हणजे समर्थ रामदास! कवि   वामन   पंडितांनी   समर्थांची ...

Vande Guru Parampara

  Vande Guru Parampara Guru Purnima – Honouring Our Gurus, Upholding the Tradition इमं विवस्वते योगं प्रोत्कवानहमव्ययम् । विवस्वान् मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवेऽब्रवीत । । (४-१) In the Bhagavad Gita, while advising Arjuna, Lord Krishna gives an example of the tradition of knowledge. He says, “I imparted this indestructible Yoga to the Sun (Vivasvan), who passed it on to Manu, and Manu, in turn, passed it on to Ikshvaku.” In the Indian tradition, whenever new knowledge or philosophy is presented, the legacy of the Guru's tradition is also acknowledged—because knowledge flourishes only when its lineage is preserved and passed on. Jnana Prabodhini has accepted four great personalities—Samarth Ramdas, Swami Dayananda, Swami Vivekananda, and Yogi Arvind—as its visionaries, and pathfinders who have shaped Jnana Prabodhini ideals and direction. Today, let us learn about Samarth Ramdas. The poet Vaman Pandit praises him with the following verse. शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे...

महाराष्ट्रधर्म

                                                                                       महाराष्ट्रधर्म १९९९ साली महिनाभराच्या ईशान्य भारत दौऱ्यात गुवाहाटी येथे केशवधाम कार्यालयात पूर्वांचलातील कामांचा परिचय करून घेण्यासाठी गेलो होतो. ज्यांना भेटायचे होते त्यांची वाट पाहत कार्यालयात बसलो होतो. एक आजोबा कार्यालयात डोकावले. बाहेरचे पाहुणे आहेत हे लक्षात आल्यावर त्यांनी , “ कुठून आलात ? किती दिवस प्रवास आहे ? काय काय पाहिले ?” अशी चौकशी केली. महाराष्ट्रातून आलो आहोत हे कळल्यावर त्यांनी आम्हाला विचारले , “ तुम्ही रायगडावर जाऊन आला आहात का ?” आम्ही “हो , रायगड पाहिला आहे ,” असे सांगितल्यावर त्या आजोबांनी एकदम आम्हाला साष्टांग नमस्कार केला. आम्ही गोंधळलो. “काय झाले ?” म्हणून त्यांना   विचारले. मग आमच्या शेजारी बसत फालूदा   म्...