Skip to main content

सुराज्य संहिता

 सुराज्य संहिता

राष्ट्रीय शिक्षणाद्वारे राष्ट्रीय नेतृत्ववृत्तीच्या संवर्धनात राष्ट्रीय वृत्तीच्या, अर्थात भारतीयत्वाच्या जोपासनेसाठी स्वातंत्र, स्वराज्य, सुराज्य या तीन शब्दांची जाण वाढवत लोकशाही, लोककल्याणकारी राज्यव्यवस्था विकसित करण्यासाठी समाजाला सिद्ध करणे हा लोकशाहीतील शिक्षणाचा प्रमुख उद्देश आहे.

लोकशाहीबद्दल समाजाची साक्षरता वाढवण्यासाठी शिक्षणपद्धतीत अनेक विषय व उपक्रमांचा समावेश केलेला आहे. या आशयातून बरेचदा ब्रिटीश राज्यव्यवस्थेपासून भारतात लोककल्याणकरी राज्य सुरु झाले अशी समजूत विकसित होते.

अनेक सहस्रके विकसित होत असलेल्या भारतीय समाजाने  लोककल्याणकरी राज्याबद्दल काय विचार केला होता, कोणती मुल्ये अंगिकारली होती, कोणत्या रचना व व्यवस्था निर्माण केल्या होत्या याचा आढावा घेणारी दूरदर्शनच्या संसद वाहिनीवरील एक मालिका पाहण्यात आली.

लोकशाहीतील नागरिक म्हणून आपली आणि आपल्या विद्यार्थ्यांची भारतीय समाज, भारतीय इतिहास आणि भारतीय संस्कृती याबद्दल आपली जाण वाढवण्यासाठी ‘सुराज्य संहिता’  धारावाहिक मालिका जरूर पहावी.


Surajya Sanhita:

A journey of good governance from Vedic Age to the Age of Vardhans.

https://youtube.com/playlist?list=PLVOgwA_DiGzq9ELXa5QMfIbLClmxmgCom


Surajya Sanhita: Purva Vedic Kaal | Episode-01


Surajya Sanhita: Uttar Vedic Kaal | Episode-02


Surajya Sanhita: Ramayan Kaal | Episode-03


Surajya Sanhita: Mahabharat Kaal- Part 1 | | Episode-04


Surajya Sanhita: Mahabharat Kaal- Part 2 | Episode-05


Surajya Sanhita: Mahajanpad Kaal | Episode-06


Surajya Sanhita: Maurya Kaal- Part1 | Episode-07


Surajya Sanhita: Maurya Kaal- Part2 | Episode-08


Surajya Sanhita: Maurya Kaal- Part3 | Episode-09


Surajya Sanhita: Shung Kaal | Episode-10


Surajya Sanhita: Kushan Kaal | Episode-11


Surajya Sanhita: Gupt Kaal | Episode-12


Surajya Sanhita: Vardhan Kaal | Episode-13




Comments

Popular posts from this blog

Samaj Darshan: Understanding Solapur’s Railway System

Samaj Darshan: Understanding Solapur’s Railway System Every year, we at Jnana Prabodhini, Solapur, conduct the Samaj Darshan initiative—an experiential learning programme designed to help students know their society, understand real systems, and connect with culture, heritage, and civic life. The objective of Samaj Darshan is to help students observe, explore, and understand their immediate surroundings and societal systems, fostering awareness, inquiry, and a sense of responsibility towards society. While planning this year’s edition, a question guided us: How can we help students truly connect classroom learning with the functioning of the real world? The answer lay right around us—in the very tracks that run through our city. In 2024, we chose to focus on Solapur’s Railway System, a living example of civic structure, human coordination, and nation-building in action. Why Understanding Systems in the Functioning of Society is important Modern society operates through a ne...

स्व-विकासाचा मार्ग

  स्व-विकासाचा मार्ग दुकानातून पातळ पोहे आणून त्याचा तयार केलेला चिवडा आणि तेच पातळ पोहे दोन दिवस उन्हात वाळवून त्याचा केलेला चिवडा — कोणता चिवडा जास्त आवडतो ? अळूची भाजी खाल्ल्यानंतर तुमच्या घशात कधी खवखवले आहे का ? हे दोन स्वयंपाकघराशी आणि खाण्याशी निगडीत प्रश्न सुरुवातीला का विचारतो आहे , असा प्रश्न मनात आला का ? दुकानातून आणलेले पोहे जरी कोरडे असले तरी पातळ पोहे उन्हात वाळवल्याने त्यातील उरलेसुरले बाष्प निघून जाते , तसेच उन्हात भाजल्याने ते जास्त खरपूस बनतात. कुरकुरीत असलेले पोहे उन्हात वाळवल्याने त्यांच्या कुरकुरीतपणा या गुणात वाढ होते. अळूच्या पानात , देठात आणि कंदात कॅल्शियम ऑक्झालेटचे स्फटिक असतात , ज्यामुळे घसा खवखवतो. अळू शिजवण्यापूर्वी नीट धुतला आणि शिजवताना त्यात चिंच वा आंबट चुका वापरल्यास ही स्फटिकद्रव्ये कमी होऊन घसा खवखवण्याची शक्यता कमी होते. अळूच्या भाजीत शेंगदाणे–खोबरे ही चव वाढवणारी भर नंतरची , पण आधी चिंच वापरून भाजीतील दोष दूर करावा लागतो. स्वयंपाक करताना आपण पदार्थावर अनेक क्रिया करत असतो , ज्यामुळे पदार्थातील दोष कमी होतात किंवा निघून जातात ,...

वंदे गुरु परंपरा

    वंदे गुरु परंपरा गुरुपूर्णिमा अर्थात ज्ञान परंपरा के वाहक बनने का दिवस इमं विवस्वते योगं प्रोक्‍तवानहमव्ययम् । विवस्वान् मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवेऽब्रवीत ॥ (४-१) भगवद्गीता में भी श्रीकृष्ण अर्जुन को उपदेश देते हुए ज्ञान की परंपरा का उल्लेख करते हैं। वे कहते हैं – " मैंने यह अविनाशी योग सूर्य को बताया। सूर्य ने इसे मनु को बताया और मनु ने इसे इक्ष्वाकु को बताया। " भारतीय परंपरा में जब भी नए ज्ञान और तत्त्वज्ञान की शाखाओं का वर्णन किया जाता है , तब इस तरह की गुरु परंपरा की विरासत का भी उल्लेख किया जाता है क्योंकि ज्ञान की परंपरा के संक्रमण से ही ज्ञान में वृद्धि होती है।   यह परंपरा ज्ञान को   विस्तार और गहराई प्रदान करती है।   ज्ञान प्रबोधिनी ने पथप्रदर्शक   तथा   मार्गदर्शक के रूप में चार महान व्यक्तित्वों — समर्थ रामदास , स्वामी दयानंद , स्वामी विवेकानंद और योगी अरविंद — को चुना है। इनमें से एक प्रमुख व्यक्तित्व हैं समर्थ रामदास।   समर्थ रामदास एक महान संत , समाजसुधारक और राष्ट्रनिर्माता थे। उन्होंने छत्रपति शिवाजी महाराज को आध्या...