कर्मयोगश्लोकसंग्रहः अथ श्रीमद् भगवद् गीतासु कर्मयोगः   श्रीभगवानुवाच   कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिण: |   जन्मबन्धविनिर्मुक्ता: पदं गच्छन्त्यनामयम् ॥२—५१॥   ज्ञानी समत्व-बुद्धीनें कर्माचें फळ सोडूनी   जन्माचे तोडिती बंध पावती पद अच्युत ॥२—५१॥       विहाय कामान्य: सर्वान्पुमांश्चरति नि:स्पृह: |   निर्ममो निरहङ्कार: स शान्तिमधिगच्छति ॥२-७१॥   सोडूनि कामना सर्व फिरे होऊनि निःस्पृह   अहंता ममता गेली झाला तो शांति-रूप चि ॥२-७१॥       न कर्मणामनारम्भान्नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते |   न च संन्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति ॥३-४ ॥   न कर्मारंभ टाळूनि लाभे नैष्कर्म तें कधीं   संन्यासाच्या   क्रियेनें चि कोणी सिद्धि न मेळवी ॥३-४ ॥       न हि कश्चित्क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत् |   कार्यते ह्यवश: कर्म सर्व: प्रकृतिजैर्गुणै: ॥३ - ५॥   कर्माविण कधीं कोणी न राहे क्षण-मात्र हि   प्रकृतीच्या गुणीं सारे बांधिले करितात चि ॥३ - ५॥       कर्मेन्द्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् |   इन्द्रियार्थान्विमूढात्मा मिथ्याचार: स उच्यते ॥३ - ६॥   इंद्रियें करिता कर्म मूढ त्...
'अभ्यास देशस्थितीचा समतोल चलो' ज्ञान प्रबोधिनीच्या कामाच्या निमित्ताने झालेल्या प्रवासात शिक्षण विश्वाचे झालेले दर्शन व त्या निमित्ताने झालेला विचार मांडण्यासाठीचे लेखन